Victory quotes in marathi
जेव्हा मन कमकुवत असतं,
तेव्हा परिस्थिती धोका निर्माण करते,
जेव्हा मन संतुलित असतं,
तेव्हा परिस्थिती आव्हान निर्माण करते,
जेव्हा मन मजबूत असतं,
तेव्हा परिस्थिती संधी निर्माण करते,
म्हणूनच मन आनंदी व खंबीर असेल,
तर परिस्थितीवर आपण निश्चित विजय मिळवू शकतो..!!

Post a Comment

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.