सुविचार यादी


सुविचार 1 :
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं...पण  संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!!
कारण  जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे...समुद्र गाठायचा असेल...,
तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!!
तुमचा दिवस शुभ जावो

सुविचार 2:
दररोज एक अशी गोष्ट करा ज्याची तुम्हाला भीती वाटते.

सुविचार 3:
जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....हे फार महत्वाचे आहे....पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला!!!कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....

सुविचार 4:
सुंदर क्षणांची वाट पहाण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा

सुविचार 5:
अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

सुविचार 6:
आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही.  म्हणून नेहमी आनंदी राहा

सुविचार 7:
आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.

सुविचार 8:
कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

सुविचार 9:
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत

सुविचार 10:
बदल तर निसर्गाचा नियमच आहे फक्त फरक एवडा आहे कि वेळेनुसार काहींची मने बदलतात तर काहींचे दिवस...

सुविचार 11:
संघर्ष करत असताना कधी घाबरायचं नसतं...    कारण माणूस त्या काळात एकटाच असतो.
  यशस्वी झाल्यावर तर सर्व दुनिया बरोबर असते.

सुविचार 12:
"दुखा:चा विचार करत बसलं की समोर उभं असलेल सुख पण डोळ्यांना
दिसत नाही.!

सुविचार 13:
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे.

सुविचार 14:
अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते  कारण   उद्याची येणारी सकाळ हि तुम्हाला एक नवीन संधी असते यशापर्यंत पोहचण्याची …

सुविचार 15:
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

सुविचार 17:
कुणाच्या चांगुल पनाचा  फायदा एवढा घेऊ नका  की तो  वाइट मार्गाचा अवलंब करेल

सुविचार 18:
हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

सुविचार 19:
“एवढे लहान बना कि प्रत्येक जण तुमच्यासोबत बसू शकेल … आणि इतके मोठे बना कि जेव्हा तुम्ही उभे राहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल”

सुविचार 20:
“नजर नेहमी अस्मानाकडे असावी पण पाय जमिनीवरच हवेत आपल्या क्षमताबरोबरच आपल्या मर्यादाचंही भान हवं. मर्यादांचा विचारही न करणं ही सकारात्मक वृती नव्हे, मर्यादा कशा ओलांडता येतील याचा विचार करणं, ही खरी सकारात्मक वृत्ती.”

सुविचार 21:
“छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने..मोठी मोठी नाती उध्वस्थ होतात..

सुविचार 22:
 विचार "असे मांडा की तुमच्या विचारावर कोणितरी " विचार "केलाच पाहिजे....

सुविचार 23:
पुन्हा जिंकायची तयारी तिथुनच करायची जीथे हारण्याची जास्त भीती वाटत असते

सुविचार 24:
आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत फक्त तेवढ्याच आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केल्या आहेत.

सुविचार 25:
जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते....श्वास संपला तर जीवन संपते...
विश्वास संपला तर संबंध संपतात.....


सुविचार 26:
#ज्यांची_ सुरवात _शुन्यातुन_ होते, त्यांना _हारण्याची _भिती _नसते

सुविचार 27:
वागा असे कि कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि जगा असे कि कोणी त्रास नाही दिला पाहिजे...!!

सुविचार 28:
कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांनी केलेली स्तुती, ही संपत्ती प्रतिष्ठेपेक्षा पण खुप मोठी असते...

सुविचार 29:
जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते…मग ती ताकत असो, गर्व असो, पैसा असो, भूक असो किंवा सत्ता असो.

सुविचार 30:
कधी_कधी आयुष्याचे काही खेळ_जिंकून पण हरावे लागतात......एखाद्याच्या आनंदासाठी...


Post a Comment

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.